अनुच्छेद २२८ क : राज्य कायद्यांच्या घटनात्मक..
भारतीय राज्यघटना
अनुच्छेद २२८ क :
१.(राज्य कायद्यांच्या घटनात्मक वैधतेशी संबंधित असणारे प्रश्न निकालात काढण्यासंबंधीच्या विशेष तरतुदी) :
संविधान (त्रेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७७ याच्या कलम १० द्वारे निरसित केला (१३ एप्रिल १९७८ रोजी व तेव्हापासून).
--------------------
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ४२ द्वारे समाविष्ट केला (१ फेब्रुवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.