Fssai कलम ७७ : फिर्याद दाखल करण्यासाठी कलावधी (वेळ मर्यादा) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ७७ :
फिर्याद दाखल करण्यासाठी कलावधी (वेळ मर्यादा) :
या अधिनियमात काहीही असले तरी, कोणतेही न्यायालय अपराध घडल्याच्या तारखेपासून एक वर्षाचे आत खटला दाखल केला नाही तर दखल घेणार नाही :
परंतु असे की, अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, योग्य ती लिखित कारणे देऊन, पुढील वाढीव काळासाठी फिर्याद दाखल करण्यास अनुमोदन देइल जो काळ तीन वर्षापर्यंतचा असेल.

Leave a Reply