Constitution अनुच्छेद २४३-ङ : पंचायतींचा कालावधी इत्यादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २४३-ङ : पंचायतींचा कालावधी इत्यादी : (१) प्रत्येक पंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, तिच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही. (२) त्या त्या…

Continue ReadingConstitution अनुच्छेद २४३-ङ : पंचायतींचा कालावधी इत्यादी :