Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद २४३-ख : पंचायती घटित करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ख :
पंचायती घटित करणे :
(१) या भागाच्या तरतुदींनुसार प्रत्येक राज्यामध्ये ग्रामपातळीवर, मधल्या पातळीवर व जिल्हा पातळीवर पंचायती घटित करण्यात येतील.
(२) खंड (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, वीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या नसेल अशा एखाद्या राज्यात मधल्या पातळीवरील पंचायती घटित करण्यात येणार नाहीत.

Exit mobile version